Oct 10, 2016

परत एकदा बरं का #काहे दिया परदेस

लग्नमंडपात नटूनथटून आलेल्या नवरी अन तिच्या घरच्या मंडळींवर नवरदेवाच्या अंघोळीचे पाणी 'शादी की रस्म' म्हणत बनारसी वरमाई अगदी उन्मादाने गंगाजल उडविल्याच्या थाटात शिंपडते व वधूकडील महाराष्ट्रीय मंडळी अनिच्छेने ते सहन करतात.!! 'काहे दिया परदेस' या झी मराठीवरील मालिकेतील हा प्रसंग. असतं का असे काही? असो .. असं असेलही !

No comments:

Post a Comment