Nov 27, 2015

घडामोडी

फडणवीस सरकारने सत्तेवर येताच महाराष्ट्रात लागू केलेला
गोहत्या बंदी कायदा स्वागतार्ह आहे.

हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते. 33 कोटी देव जिच्या पोटात सामावले त्या गोमातेला अगदी तिच्या वृध्दावस्थेपर्यंत सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवणे हे फक्त हिंदू धर्म म्हणून नव्हे तर मानव धर्म म्हणून आपले परम कर्तव्य आहे.

No comments:

Post a Comment