Jul 21, 2017

मिडीया आणि टीआरपी

कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आजच्या मीडियाला कळतं पण वळत नाही. त्यांची पत्रकारीता फक्त TRP तच मोजली जाते. समाजासाठी काय महत्वाचं आहे ते TRP पेक्षा महत्वाचं नाही. पालिकेलाही एका पावसात रस्त्यांना पडलेले खड्डे दिसले नाहीेत पण एका गाण्याने त्यांच्या अब्रूला पडलेले खड्डे मात्र लगेच जाणवले. वर पाऊसच इतका पडतो त्याला कोण काय करणार असं 'हतबल' statement देऊन बाळराजे मोकळे झाले. आता आम्हीच निवडून दिलंय तुम्हाला त्याला तुम्ही तरी काय करणार? #media #malishka #trp

No comments:

Post a Comment