Jun 15, 2015

माध्यान्ह भोजनाचा दर्जा

महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषद शाळाविद्यार्थ्यांना मध्यान्ह जेवण देण्यात येते. विद्यार्थ्यांना बेचव आणि निकृष्ट जेवण घ्यावे लागणार नाही म्हणून  मॅगी प्रमाणेच त्या अन्नपदार्थांचीही वेळोवेळी कडक तपासणी व कारवाई करण्यात यावी.

पोषक व नियमित दर्जेदार आहार यामुळे
विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांचे आरोग्य दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. 

No comments:

Post a Comment